Wednesday, December 8, 2010

सामान्य अध्ययनाच्या तयारीची रणनीती

तुकाराम जाधव , बुधवार, ८ डिसेंबर २०१०
संपर्क- ९८५०९६९९४७. / Malharpatil@gmail.com 


सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) हा अनेक अर्थाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. 



एकूण ४०० गुणांच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन या घटकाला २०० गुण निर्धारित केले आहेत.


विद्यार्थी मित्रहो, आपण मागील लेखात सामान्य अध्ययन व नागरी सेवा कल चाचणीच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख करून घेतली आहे. प्रस्तुत लेखात सामान्य अध्ययन या पेपरच्या रणनीतीची सविस्तर चर्चा केलेली आहे. सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) हा अनेक अर्थाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एकूण ४०० गुणांच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन या घटकाला २०० गुण निर्धारित केले आहेत. सामान्य अध्ययनातील घटकांच्या अभ्यासाची व्याप्ती, द्यावा लागणारा वेळ, उत्तरोत्तर बदलणारे स्वरूप आणि नकारात्मक गुणपद्धती इत्यादी कारणांमुळे सामान्य अध्ययनाची काळजीपूर्वक तयारी करणे गरजेचे बनले आहे. किंबहुना यावर्षीपासून अनेक कारणांमुळे सामान्य अध्ययन हा विषयच महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे या विषयावर विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने तयारीच्या प्रारंभीच पुढील तीन बाबींची पूर्तता करावी.


 १) सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म वाचन,
 २) मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, 
३) घटकवार संदर्भग्रंथाची यादी.


 ही माहिती जमा केल्यानंतर एका बाजूला ‘अभ्यास धोरण’, तर दुसऱ्या बाजूला ‘वेळेचं नियोजन’ करणे सुलभ जाते. पूर्वपरीक्षेची तयारी सुरू करताना अभ्यासक्रम पाहिल्यानंतर प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे अगत्याचे ठरते. मागील किमान १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे बारकाईने विश्लेषण करावे. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यामुळे अभ्यासाची दिशा निश्चित व स्पष्ट होते. त्यामुळे एकतर त्या त्या घटकांवरील प्रश्नांची संख्या, त्याचे स्वरूप आणि त्यात होणारे बदल लक्षात घेता येतात. अशा रीतीने या प्राथमिक बाबी हाती घेतल्यानंतर अभ्यासाचे धोरण व नियोजन आखून त्याची अंमलबजावणी सुरू करावी.


यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या तयारीसंदर्भात प्रत्येक विद्यार्थ्यांने सुरुवातीलाच पुढील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. 


एक म्हणजे यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी किमान चार महिन्यांचा कालावधी आवश्यक ठरतो. 


दुसरे म्हणजे उपलब्ध वेळेपैकी साधारणत: ६० टक्के वेळ सामान्य अध्ययनाला (म्हणजे ४० टक्के वेळ नागरी सेवा कल चाचणीस) देणे अपेक्षित आहे. सा. अध्ययनातील प्रत्येक घटकाला आपण किती वेळ देणार आहोत हेही निश्चित करणे ही तिसरी आवश्यक बाब आहे. 


चौथे म्हणजे प्रत्येक संदर्भ संपूर्ण नियोजनात तीन वेळा वाचला जाईल याची खबरदारी घ्यावी.


 पाचवे म्हणजे उजळणीचेही वेळापत्रक तयार करावे. 


सहावे म्हणजे विविध घटकांवरील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव नियोजनात अत्यावश्यक मानावा आणि शेवटी विद्यार्थ्यांने 


सामान्य अध्ययनाबाबतच्या व्यूहरचनेत आपण कोणत्या घटकास प्राथमिकता देणार आहोत, म्हणजेच प्राधान्य देणार आहोत, हे ठरविणे गरजेचे आहे. यानुसार सा.अ.तील सर्व घटकांची एक अग्रक्रमाची यादी तयार करावी.

पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे सर्वसाधारणत: तीन टप्पे पाडता येतील. प्रत्येक संदर्भग्रंथाचे किमान तीन वेळा वाचन आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन हे टप्पे केलेले आहेत. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात त्या त्या घटकांवरील संदर्भग्रंथापैकी पायाभूत असणाऱ्या ठउएफळच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. एका अर्थाने ठउएफळ चे वाचन प्राथमिक स्वरूपाचेच आहे. विषयवार वाचन करत असताना त्यातील संकल्पना, सिद्धांत, युक्तिवाद यांच्या अचूक आकलनास अत्यंत महत्त्व आहे. कारण जी.एस.मधील बरेच घटक नवीनही असू शकतात. ज्यासंबंधी विद्यार्थी प्रथमच वाचन करीत असतो.



 त्यामुळे त्या त्या घटकांतील संकल्पना व्यवस्थित समजून घेणे महत्त्वाचे ठरते. उदा. अर्थव्यवस्थेच्या घटकात, उत्पन्नाचे प्रकार, महसुली तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय? राज्यघटनेत गणराज्य, धर्मनिरपेक्षता, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय? न्या. पुनरावलोकन व न्या. सक्रियता म्हणजे काय? इत्यादी. म्हणजे प्रत्येक विषयातील मूलभूत सिद्धांत, संकल्पना नीट लक्षात आल्यास त्याचा इतर प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे फायदा होतो. आपला संकल्पनात्मक पाया हा मजबूत असला पाहिजे याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. प्रत्येक घटकाची प्राथमिक; परंतु मूलभूत स्वरूपाची तयारी केलेली असल्यामुळे त्यावरील इतर प्रमाणित संदर्भाचे वाचन सोयीस्कर ठरते. 


उदा. आधुनिक भारताच्या इतिहासावरील NCERT वाचल्यानंतर बिपन चंद्रा यांचे Struggle for India's Independence  हे पुस्तक, भारतीय घटनेसाठी डी.डी. बसू व एम. लक्ष्मीकांत यांचे पुस्तक वाचावे. पहिल्या टप्प्यातील हे वाचन सविस्तर, सखोल असायला हवे. तसेच प्रत्येक संदर्भ वाचताना त्यातील माहितीप्रधान, आकडेवारीचा, तांत्रिक भाग कोणता हे लक्षात घेतले पाहिजे. अशा भागास अधोरेखन करून ठेवणे अथवा त्याच्या मायक्रोनोट्स काढणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पूर्वपरीक्षेसाठी नोट्स काढताना कमीतकमी व अत्यावश्यक भागाच्याच नोट्स काढाव्यात. शक्यतो संदर्भ पुस्तकात अधोरेखनाचा मार्ग अवलंबावा आणि महत्त्वाच्या बाबीच नोट्स स्वरूपात लिहून काढाव्यात. त्यासाठी ‘डायरी फॉर्म’चा स्वीकार करावा.

‘पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचा दुसरा टप्पा म्हणजे दुसरे वाचन अथवा पहिली उजळणी. दुसऱ्या वाचनात अभ्यासाच्या मजबुतीकरणास महत्त्व आहे. या पहिल्या उजळणीत त्या त्या घटकाचे आकलन अधिक बिनचूक, स्पष्ट करण्यावर भर हवा. या टप्प्यात सुरू करावयाची एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्नांचा सराव ही होय. पूर्वपरीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणे अत्यंत आवश्यक ठरते. त्यामुळे स्वत:च्या अभ्यासाची पडताळणी पाहता येते. आपल्या तयारीतील कच्चे दुवे लक्षात घेऊन त्यावर मात करता येते आणि महत्त्वाचे म्हणजे त्या त्या घटकांसंबंधी तर्कशुद्ध विचार करण्याची सवय निर्माण होते. ज्यातून Elimination  चे कौशल्य विकसित होईल.



 प्रश्नांचा सराव केल्यामुळे तयारीचा वेग व गुणवत्तादेखील वाढते. त्यामुळे प्रत्येक घटकावर किमान दीड-दोन हजार बहुपर्यायी प्रश्न सोडवले जावेत याची काळजी घ्यावी. बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करतेवेळी जागरूकतेने सोडवलेल्या प्रश्नोत्तरांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. यात आपल्याला किती प्रश्नांबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता? त्यातील किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली? किती प्रश्नांची उत्तरे चुकली व का चुकली? हा विचार करावा. तसेच काही धोका पत्करावा लागणाऱ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत का? नेमक्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत? हे सूक्ष्मपणे लक्षात घ्यावे. याद्वारेच आपला अभ्यास अधिक नेमका व अचूक करता येईल. एकंदर अभ्यास धोरणात दुसऱ्या वाचनापासून प्रश्नांच्या सरावाचा भाग उत्तरोत्तर वाढवावा.

अभ्यासाचा तिसरा टप्पा हा दुसऱ्या उजळणीचा म्हणजे तिसऱ्या वाचनाचा व अखेरचा टप्पा होय. या टप्प्यात मात्र, केवळ निवडक बाबींचे वाचन केले जावे. अत्यंत महत्त्वाचा तसेच जो माहितीप्रधान, विस्मरणात जाऊ शकतो असा भाग पुन:पुन्हा वाचणे आवश्यक ठरते. त्यामुळे विस्तृत वाचनाऐवजी एखाद्या खंडय़ा पक्ष्याप्रमाणे अत्यावश्यक तेवढाच (नेमका) महत्त्वाचा भाग वाचावा. महत्त्वाचे म्हणजे प्रश्नांचा सराव अधिकाधिक करावा. अभ्यासाच्या वेळेपैकी ५० टक्के वेळ प्रश्नांच्या सरावासाठी दिला तरी काही हरकत नसावी.


प्रस्तुत अभ्यासाच्या वेळेचे नियोजन करताना उपलब्ध वेळेचे दीर्घकालीन व दैनंदिन नियोजन असे वर्गीकरण करावे. दीर्घकालीन नियोजनात तीन टप्पे पाडावेत व अभ्यासाच्या आशय व स्वरूपानुसार त्यात विशिष्ट वेळ समाविष्ट करावा.



 यानुसार पहिल्या टप्प्यात/ वाचनास जास्त वेळ लागणे स्वाभाविक आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेतील साधारणत: अर्धा वेळ म्हणजे दोन महिने या पहिल्या वाचनास द्यावेत. त्यानंतर उरलेल्या वेळेपैकी दीड महिना दुसऱ्या वाचनास व उर्वरित वेळ तिसऱ्या वाचनास द्यावा. दुसऱ्या बाजूला वेळेचे दैनंदिन नियोजन करताना दररोज


 १) सामान्य अध्ययनातील एक अभ्यासघटक (सुमारे ५ तास), 
२) वर्तमानपत्रे (२ ते २.५ तास) आणि 
३) नागरी कल चाचणीतील एखादा घटक (३ ते ३.५ तास) अशी विभागणी करावी. यासंदर्भात एक महत्त्वाची बाब म्हणजे फ्रंटलाइन, योजना, क्रोनिकल, इंडिया इयर बुक व आर्थिक पाहणी अहवाल यासारख्या संदर्भसाहित्यासाठी आठवडय़ातील दीड ते दोन दिवस राखीव ठेवावा. त्यामुळे समांतरपणे या संदर्भग्रंथाची तयारी सुरू राहिल्याने अभ्यासाचे ओझे आपोआपच कमी होत जाईल.

वेळेच्या नियोजनासंदर्भात आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे प्रत्येक अभ्यास घटकास द्यावयाचा कालावधी होय. त्या त्या घटकासाठी पाहावयाची संदर्भ यादी आणि स्वत:ची पाश्र्वभूमी व त्यासंबंधीची तयारी लक्षात घेऊन प्रत्येक घटकासाठी कालावधी निर्धारित करावा आणि त्या वेळेत तो घटक तयार करावा.


अभ्यास व वेळेच्या नियोजनासंदर्भात चौकट ठरवली असली तरी त्यात एक लवचिकता राहील याची काळजी घ्यावी आणि महत्त्वाचे म्हणजे नियोजनाची सातत्याने अंमलबजावणी झाली पाहिजे यावर आपला कटाक्ष हवा. अन्यथा कागदी नियोजन व्यर्थच आहे हे सांगणे नको! त्यामुळे ठरवलेल्या वेळात निर्धारित बाबी वाचून होत आहेत का? त्यात काय अडचणी येत आहेत? हे लक्षात यावे यासाठी नियोजनाचे सातत्याने पुनरावलोकन गरजेचे ठरते.


यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या बदललेल्या स्वरूपात सामान्य अध्ययन हा विषय मध्यवर्ती ठरणार आहे. हे लक्षात घेऊनच यावर भर देणे महत्त्वाचे आहे हे प्रारंभीच म्हटले आहे. कारण सामान्य अध्ययन व नागरी सेवा कल चाचणी या दोन पेपर्सचा विचार करता हे लक्षात घ्यावे लागते की, नागरी सेवा कल चाचणी पेपर तयार करताना सर्वच विद्यार्थ्यांचा (ग्रामीण, निमशहरी, प्रादेशिक भाषेतून शिक्षण झालेल्या) विचार केला जाईल. मात्र सामान्य अध्ययनाच्या बाबतीत सर्व विद्यार्थी बऱ्याच प्रमाणात एकाच पातळीवर असल्याने हा पेपरच अधिकाधिक आव्हानात्मक केला जाईल. म्हणूनच विद्यार्थ्यांनी यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय कल चाचणीच्या बाबतीत गणित, बुद्धिमापन चाचणीतील काही सूत्रे व पद्धती आणि इंग्रजीच्या संदर्भातील काही व्याकरणासंबंधी बाबी वगळल्यास सामान्य अध्ययनाप्रमाणे माहिती, आकडेवारी अथवा संकल्पना-सिद्धांत अनेकदा वाचून लक्षात ठेवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. कल चाचणीच्या बाबतीत नियमित सराव हाच घटक कळीचा ठरणार आहे. त्यामुळे सामान्य अध्ययन हाच पूर्वपरीक्षेत निर्णायक ठरण्याची अधिक शक्यता आहे. याचा अर्थ कलचाचणी महत्त्वाची नाही असे नाही किंवा त्यास फारच कमी वेळ द्यावा असे नाही. त्याची योग्य ती तयारी करावी लागणारच आहे. ज्याविषयी पुढील लेखात सविस्तरपणे चर्चा केली जाणार आहे. 


एकंदर सामान्य अध्ययनाचा बदलता अभ्यासक्रम व बदलत्या स्वरूपाचे योग्य आकलन : त्यासाठी दर्जेदार संदर्भग्रंथाची निवड : प्रत्येक घटकावरील संदर्भ साहित्याचे किमान तीन वेळा वाचन : बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव या अभ्यासपद्धतीचा अवलंब केल्यास सामान्य अध्ययनाचे शिखर यशस्वीरीत्या गाठता येईल यात शंका नाही.



Source-- Loksatta

Tuesday, December 7, 2010

UPSC Prelims 2011

यूपीएससी पूर्वपरीक्षा पेपर १ असो वा २, ते अवघड कसे हे समजायला जास्त श्रम नाहीत. आपण ज्यांच्याशी बोलतोय त्यांना यूपीएससीचा अ‍ॅप्रोच आहे किंवा नाही याची काळजी न घेता, कुणाशीही ‘अभ्यास कसा करू’ अशी चर्चा करा, यूपीएससी किती व कशी अवघड हे सोप्या भाषेत तुम्हाला सांगतील. दुर्दैवाने असेच ‘मार्गदर्शक’ आपल्या राज्यात विपुल संख्येत उपलब्ध आहेत. हो. मात्र पूर्वपरीक्षा सोपी कशी आहे हे समजून घेऊन अभ्यास करणे मात्र थोडेसे अवघड आहे. म्हणूनच महत्त्वाची ठरते नव्या पॅटर्नला, पूर्वपरीक्षा २०११ ला सामोरे जाण्यापूर्वीची रणनीती.
आयएएस/ आयपीएस/ आयएफएस/ आयआरएस/ आयआरटीएस.. अशा पदांवर पोहोचण्यासाठीच्या मार्गातले पहिले गेट म्हणजे पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा आहे. मुख्य परीक्षेत, मुलाखतीत वा अंतिम गुणतालिकेत पूर्वपरीक्षेचे गुण ‘काऊंट’ केले जात नाहीत, पण हे ‘गेट’ उघडल्याशिवाय आपण आयएएस/ आयपीएस.. चे स्वप्नही साकार करू शकत नाही. 

म्हणूनच पूर्वपरीक्षेला ‘लाईटली’ घेऊन चालत नाही आणि नव्या पॅटर्नची धास्ती घेऊनही चालणार नाही.

जुन्या पॅटर्नप्रमाणे पूर्वपरीक्षेसाठी दोन पेपर असतील. पहिला पेपर सामान्य अध्ययन (जी.एस.) आणि दुसरा पेपर सामान्य अभिरुची अर्थात अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, जी.एस. किंवा सी सॅट ही आयोगाने अधिकृतपणे घोषित केलेली पेपर्सची नावे नव्हेत; हे नामकरण आपण सर्वानी सोयीसाठी केलेले आहे. वैकल्पिक विषयाचा दुसरा पेपर रद्द करून संपूर्णत: नवीन सामान्य अभिरुचीचा पेपर आता योजिला आहे.

पूर्वपरीक्षेद्वारे ‘ज्ञान’, मुख्य परीक्षेतून ‘माहिती’ आणि मुलाखतीद्वारे व्यक्तिमत्त्व चाचणी, अभिरुचीचा कल, निर्णयक्षमता तपासली जायची. नव्या पॅटर्नमधली नवी गोष्ट ही की, उमेदवाराच्या अभिरुचीचा कल जो मुलाखतीत जोखला जायचा, आता पूर्वपरीक्षेच्या पहिल्या टप्प्यापासूनच तपासला जाईल. म्हणजे एका अर्थाने अभ्यासाची ‘लांबी आणि रुंदी’ वाढते आहे. हा बदल स्वागतार्ह आहे आणि स्वागताचा एकमेव मार्ग ‘अभ्यास’ आहे. पेपर १ व २ मधील प्रत्येक घटकावर एक स्वतंत्र लेख लिहून आपण चर्चा आणि अभ्यास करणार आहोत. या लेखात ज्या नव्या बदलांचा बाऊ केला जातोय, त्यातल्या सोप्या आणि सकारात्मक बाबींचा आपण विचार करूया.

नवा बदल आपण कसा स्वीकारतो, सामोरा जातो यातच तुमची निर्णयक्षमता, तुमच्या अभिरुचीचा कल पणाला लागेल. म्हणजे अभ्यासाच्या पहिल्या पायरीपासूनच ‘चांगला अधिकारी’ घडण्याची प्रक्रिया सुरू होईल.

पूर्वपरीक्षेचे दोन्ही पेपर्स २०० गुणांचे असतील व त्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा कालावधी निर्धारित केला आहे. मात्र या पेपर्समध्ये एकूण किती प्रश्न असतील व त्यांची गुणविभागणी कशी असेल हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. जे गुलदस्त्यात आहे त्याचा विचार करून डोकं खर्ची घालण्यात कोणतं लॉजिक आहे. यापूर्वी जी.एस. १२० मिनिटांत १५० प्रश्न व वैकल्पिक विषय १२० मिनिटांत १२० प्रश्न असा पॅटर्न होता. यूपीएससी सीडीएस, एनडीच्या परीक्षा घेते. एनडीएए परीक्षेत जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट पेपर हा १५० मिनिटांसाठी असून प्रश्न असतात १५०. दुसरा गणिताचा पेपर १२० प्रश्न व वेळ १५० मिनिटे. आयोगाच्या या सवयी पाहिल्या की सर्वसाधारणपणे अंदाज बांधता येईल की पूर्वपरीक्षेच्या पेपर १ व २ ला प्रश्नांची संख्या ही कमीत कमी १२० किंवा १५० किंवा २०० असेल असे गृहित धरायला हरकत नाही. प्रश्न कितीही असोत आपल्याला सोडवायचेच आहेत, तेव्हा याचाही जास्त विचार नको. दोन्ही पेपर्स हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेले असतील, हे तर पक्के आहे. शिवाय यूपीएससीच्या वेबसाईटवर प्रश्नांचे नमुने प्रसिद्ध होणारच आहेत, तेव्हा हा मुद्दा निकाली. सर्वाधिक संभ्रम आहे तो अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टसंदर्भात. आयोगातर्फे वेबसाईटवर मॉडेल टेस्ट पेपर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत पुरते चित्र स्पष्ट होईल. प्रसिद्ध झालेला अभ्यासक्रम पाहता काही अंदाज नक्कीच बांधता येतात. प्रश्नांचे स्वरूप ‘भयंकर’ कठीण तर नक्कीच नसेल. हा पेपर बँकिंग परीक्षा किंवा मॅनेजमेंट परीक्षा स्तराचा असेल का हे स्पष्ट होत नाही. पण प्रश्नांचा स्तर ‘इयत्ता दहावी’चा असेल हे मात्र क्लीअर आहे. इथे पण एक संभ्रम आहे, सर्वसाधारणपणे दहावीस्तरीय म्हणजे आपण समजतो, राज्य पाठय़पुस्तक मंडळाची दहावी, नव्हे! तर सीबीएसई बोर्डाची दहावी. स्टेट बोर्डाची दहावी व सीबीएसई दहावी यात ‘जमीन- आसमान’ असे अंतर आहे. इतिहास विषयाचे जी.एस.मधले काही वस्तुनिष्ठ प्रश्न ‘एम.ए. इतिहास’ विद्यार्थ्यांला घाम फोडणारे असतात हे आपण पाहतो. सोबत असाही तर्क व्यक्त होतोय की, प्रश्नांचा स्तर कॅट परीक्षेचा नक्कीच नसेल. २००९ व २०१० पूर्वपरीक्षेचे जी.एस. पेपर आवर्जून पाहा. बुद्धिमत्ता चाचणी स्वरूपात विचारले गेलेले प्रश्न हे भविष्यकाळातील अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टचे संकेत देणारे होते. साधारण तशाच स्वरूपाच्या प्रश्नांचा स्तर असेल असा होरा आहे. प्रश्नांचे स्वरूप कसेही असू द्या, तयारीसाठी उपयुक्त संदर्भसाहित्य आपल्या राज्यात येत्या काही दिवसांत उपलब्ध होईल. आयोगाच्या रणनीतीला पर्याय आहे तो आपल्या अभ्यासाचा.

पूर्वी वैकल्पिक विषय ३०० गुणांसाठी तर सामान्य अध्ययन १५० गुणांसाठी होता. उमेदवार वैकल्पिक विषयावर जास्त फोकस करायचे कारण एक प्रश्न अडीच गुणांसाठी होता तर जी.एस. एक गुणासाठी. जी.एस.मध्ये टार्गेट असायचे ५०-६० गुणांचे व बाकीची ताकद खर्ची लागायची वैकल्पिक विषयाच्या कारणी. पण आता परिस्थिती बदलली आहे. दोन्ही पेपर्स समान म्हणजे २०० गुणांसाठी असणार आहेत. सामान्य अध्ययनाचा अभ्यासक्रम पूर्वीच्या तुलनेत विस्ताराने स्पष्ट झाल्यामुळे तयारीलाही एक निश्चित चौकट मिळाली आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमात काही नवीन घटकांचा समावेश केला गेला आहे. त्याबाबतची सविस्तर चर्चा स्वतंत्र लेखात.
नव्या बदलाला सामोरे जाण्याची रणनीती म्हणजे अभ्यासाला पर्याय फक्त अभ्यासाचा. नव्या पॅटर्नचा ‘बुखार’ अजूनही उतरत नसेल तर खालील तीन बाबी वाचा व निश्चिंत व्हा.

प्रश्नांसोबत उत्तरे दिलेलीच असतात,
तुम्ही फक्त योग्य उत्तर शोधायचे.
परीक्षकाच्या मनाला इथे शून्य वाव.
बी रिलॅक्स. जुन्या पॅटर्नला पर्याय नवे पॅटर्न.
नव्या पॅटर्नला पर्याय नवी रणनीती.
पण अभ्यासाला पर्याय फक्त अभ्यासच

अभ्यासाला पर्याय फक्त अभ्यासच

फारुक नाईकवाडे , बुधवार, ८ डिसेंबर २०१०
steelframe@indiatimes.com , संपर्क- ९८१९९५४००७

Wednesday, November 24, 2010

Changes in UPSC Exams (CSAT)


बुधवार, २४ नोव्हेंबर २०१०(Loksatta)
समाजात घडणाऱ्या बदलांमुळे प्रशासनासमोरची आवाहनेही बदलतात. परिणामी ही आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी आवश्यक गुण-कौशल्ये प्रशासकांना आत्मसात करावी लागतात. भारताचा विचार करता १९९१ चे उदारीकरणाचे धोरण, जागतिकीकरणाचा प्रसार, लोकशाहीकरणाची वाढती प्रक्रिया, जनमानसात निर्माण होणारी जाणीव-जागृती इ. प्रक्रियांमुळे शासन-प्रशासनासमोरील परिस्थिती बदलली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या बदलास पचवून, त्यास यशस्वीपणे सामोरे जाता यावे या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा निर्माण करावी लागते. ही बाब लक्षात घेऊनच यूपीएससीने आपल्या परीक्षा पद्धतीत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) दरवर्षी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून भारतीय प्रशासकीय, पोलीस, परराष्ट्र, महसूल इ. विविध गट अ, गट ब सनदी सेवापदी पात्र व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्प्यांत विभागलेल्या या (यूपीएससी) परीक्षेच्या माध्यमातून पात्र उमेदवार निवडले जातात.
अर्थात, प्रशासनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळण्यास सक्षम उमेदवार हवा. या परीक्षेद्वारे ही क्षमता तपासली जाते. स्वाभाविकच या परीक्षेचा अभ्यासक्रम ही क्षमता तपासण्यासाठी पायाभूत व निर्णायक ठरतो. समाजात घडणाऱ्या बदलांमुळे प्रशासनासमोरची आवाहनेही बदलतात. परिणामी ही आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी आवश्यक गुण-कौशल्ये प्रशासकांना आत्मसात करावी लागतात. भारताचा विचार करता १९९१ चे उदारीकरणाचे धोरण, जागतिकीकरणाचा प्रसार, लोकशाहीकरणाची वाढती प्रक्रिया, जनमानसात निर्माण होणारी जाणीव-जागृती इ. प्रक्रियांमुळे शासन-प्रशासनासमोरील परिस्थिती बदलली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या बदलास पचवून, त्यास यशस्वीपणे सामोरे जाता यावे या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा निर्माण करावी लागते. ही बाब लक्षात घेऊनच यूपीएससीने आपल्या परीक्षा पद्धतीत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

या वर्षीपासून लागू होणारा हा बदल
(१)    यापूर्वी यूपीएससी पूर्वपरीक्षेत, एक वैकल्पिक विषय व दुसरा सामान्य अध्ययनाचा असे दोन पेपर्स अंतर्भूत होते. आता त्याऐवजी एक ‘सामान्य अध्ययना’चा व दुसरा ‘नागरी सेवा कल चाचणी’ (सिव्हिल सव्‍‌र्हिसेस अ‍ॅप्टीटय़ूड टेस्ट- सीसॅट) असे दोन पेपर्स असतील. थोडक्यात वैकल्पिक विषय काढून टाकण्यात आला असून, नागरी सेवा कलचाचणी या नव्या पेपरचा समावेश केला आहे.
(२)    प्रस्तुत दोन्ही पेपर्स प्रत्येकी २०० गुणांचे असतील व त्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा कालावधी निर्धारित केला आहे.
(३)    मात्र या पेपर्समध्ये एकूण किती प्रश्न असतील व त्यांची गुणविभागणी कशी असेल हे अद्यापही निर्धारित केलेले नाही.
(४)    तथापि, दोन्ही पेपर्स हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेले असतील. या प्रश्नांचे नमुने यूपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील, असे आयोगाने घोषित केले आहे.
(५)    सामान्य अध्ययनाचा पूर्वीचा पेपर कायम ठेवला असला तरी त्यात अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
(अ)    राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी; भारताचा इतिहास व भारतीय स्वातंत्र्यलढा; भारताचा व जगाचा भूगोल (प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक) आणि सामान्य विज्ञान हे पूर्वीचे अभ्यासघटक जशास तसे नमूद केले आहेत.
(ब)    मात्र पूर्वीच्या भारतीय राज्यघटनेऐवजी आता भारतीय राज्यव्यवस्था व कारभारप्रक्रिया असा उल्लेख केला आहे. यात राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायतीराज, सार्वजनिक धोरण आणि नागरिकांच्या हक्कांसंबंधी मुद्दे या घटकांचा समावेश केला आहे.
(क)    भारतीय अर्थव्यवस्था या शब्दप्रयोगाऐवजी ‘आर्थिक आणि सामाजिक विकास’ असे शीर्षक उपयोजिले आहे. ज्यात चिरंतन विकास, दारिद्रय़, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार या घटकांचा अंतर्भाव केला आहे.
(ड)    पर्यावरणीय परिस्थिती, जैवविविधता आणि हवामान बदल यासंबंधी सर्वसाधारण कळीचे मुद्दे हा घटक नव्यानेच नमूद केला आहे.
द्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी परीक्षेच्या प्रस्तुत पूर्व, मुख्य व मुलाखत या तीन टप्प्यांपैकी सद्यस्थितीत केवळ पूर्वपरीक्षेच्या संदर्भातच बदल केलेले आहेत. २०११ च्या पूर्वपरीक्षेपासून म्हणजे या वर्षीपासून लागू होणारा हा बदल पुढीलप्रमाणे लक्षात घेता येतो.
त्यामुळे सामान्य अध्ययनाची तयारी करताना जुन्याच पद्धतीचा अवलंब न करता अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या नव्या अभ्यास घटकांचा विचार करून आपल्या अभ्यास पद्धतीत बदल करणे अत्यावश्यक आहे. एनसीईआरटीची पायाभूत पुस्तके; द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस ही वर्तमानपत्रे; फ्रंटलाईन व योजना आणि भारतीय सरकारचे ‘इंडिया इयर बुक’ हे संदर्भग्रंथ, तसेच त्या त्या घटकांवरील प्रमाणित पुस्तकांचा अवलंब करून सामान्य अध्ययनाची तयारी करावी.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहता ‘नागरी सेवा कल चाचणी’चा केलेला समावेश हा संपूर्णत: नवा बदल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काहीशी भीती निर्माण झाल्याचे चित्र आहे. विशेषत: मराठी माध्यमाच्या व ग्रामीण पाश्र्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पेपर आव्हानात्मक वाटू शकतो. तथापि या पेपरमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व अभ्यास घटकांचा पद्धतशीर विचार करून ४-५ महिने दररोज तयारी केल्यास हा पेपरदेखील सुलभ बनवता येतो.
अशा सात अभ्यास घटकांचा समावेश केला आहे. अर्थात यूपीएससीने हा अभ्यासक्रम समाविष्ट करताना अंकगणितीय कौशल्ये व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये हे घटक ‘दहावी’च्या दर्जाचे असतील हेही नमूद केले आहे. या नव्या विषयाची तयारी करताना गोंधळून न जाता विद्यार्थ्यांनी प्रत्येक अभ्यास घटकाचा अर्थ समजून घ्यावा व त्यानुसार भरपूर व नियमित सरावाद्वारे या विषयाची तयारी करावी. सर्वसाधारणत: अनेकांना असे वाटते की, एमबीएसाठी ज्या पात्रता परीक्षा घेतल्या जातात तशाच प्रकारे ही कलचाचणी अवघड असणार. त्यामुळे गणित, बुद्धिमापन चाचणी व इंग्रजीची सवय असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा विषय सुलभ ठरेल. तथापि या विषयाचे मानक ‘दहावी’च्या पातळीवरील असल्याकारणाने विद्यार्थ्यांना भीती बाळगण्याचे कारण नाही. अशी पाश्र्वभूमी नसणारा विद्यार्थी सरावाद्वारे चांगली तयारी करू शकतो.

चाचणी कल
(१)    आकलन कौशल्य (Comprehension)
(२) व्यक्ती-व्यक्तीतील संवाद, संभाषण व इतर कौशल्ये (Interpersonal Skills Including Communication Skills)
(३)    तार्किक विचार व विश्लेषणात्मक क्षमता (Logical Reasoning and Analytical Ability)
(४)    निर्णय प्रक्रिया व समस्यांची सोडवणूक (Decision Making and Problem Solving)
(५)    सामान्य बुद्धिमत्ता चाचणी (General Mental Ability)
(६)    मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण (Basic Numeracy and Data Interpretation)
(७)     इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य (English Language Comprehension Skills)

प्रस्तुत कलचाचणी विषयाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी पुढील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक, या पेपरमध्ये इंग्रजी भाषेचे आकलन या पेपरमधील आकलन कौशल्य, संभाषण-संवाद कौशल्ये, निर्णयप्रक्रिया व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये या अभ्यास घटकांच्या बाबतीत महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात इथे निबंधवजा प्रश्न नसल्याने इंग्रजी भाषेतून काहीही लिहायचे नाही, तर पेपरमधील इंग्रजी भाग वाचून त्यावरील प्रश्नांखाली दिलेल्या अचूक पर्यायाची निवड करायची आहे. त्यामुळे किमानपक्षी इंग्रजी वाचून त्यातील आशय समजण्याइतपत इंग्रजीचे ज्ञान अवगत करणे अत्यावश्यक ठरते. अर्थात यूपीएससीची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी (मराठी माध्यमातील विद्यार्थीदेखील) हिंदू, एक्स्प्रेस यांसारखी इंग्रजी वर्तमानपत्रे व फ्रंटलाईन, योजना, इंडिया इयर बुकसारखे इंग्रजीतील संदर्भ साहित्य वाचत असल्याने इंग्रजीबाबत भय बाळगण्याचे कारण नाही. मात्र आता हे संदर्भ साहित्य वाचताना इंग्रजी आकलनाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. म्हणजे योग्य शब्द, त्यांचे अर्थ, व्याकरण, त्यातील घटक याचा रीतसर अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. नियमित वाचन व भरपूर सरावाच्या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्यांला इंग्रजी भाषेचे आकलन लागणार आहे. आकलनाबरोबरच संवादात नेमक्या सूचित बाबींचे आकलन उमेदवारात आहे की नाही, त्याचा प्रतिसाद योग्य आहे की नाही आणि त्याच्याकडे नेतृत्व गुण आहेत का, इ.ची चाचपणी केली जाणार आहे. अशा प्रकारच्या घटकांचा समावेश असणाऱ्या संदर्भ साहित्याचे भरपूर वाचन व प्रश्नांचा सराव केल्यास हे कौशल्य अवगत होईल यात शंका नाही.
तार्किक विचार व विश्लेषणात्मक क्षमतेवर आधारित प्रश्नांना अनेक विधाने दिली जातील आणि त्या विधानाशी निगडित निष्कर्ष पर्यायात अंतर्भूत केले जातील. अर्थात यासाठी विद्यार्थ्यांच्या तार्किक विचार व पृथ्थकरणाची क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. भरपूर सरावाद्वारेच असे कौशल्य आत्मसात करता येईल.
‘प्रकरण अभ्यासा’च्या पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांची निर्णय व समस्यांची उकल करण्याची क्षमता तपासली जाणार आहे. विद्यार्थी एखाद्या परिस्थितीत निर्णय कसे घेतो? त्यावेळी परिस्थितीच्या सर्व बाजू लक्षात घेतो का? त्यांच्या परिणामांचा विचार करतो का? उपलब्ध पर्यायाची कशी तुलना करतो? आणि अंतिमत: समस्येची उकल अपेक्षितपणे करतो का? या बाबी तपासल्या जातील. या घटकाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे भोवतालच्या परिस्थितीचे आकलन, त्यातील बारकावे, समस्या व उपाय यासंबंधी ज्ञान निर्णायक ठरणार आहे.
वास्तविक पाहता सामान्य अध्ययनाच्या जुन्या अभ्यासक्रमात सामान्य बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अंतर्भूत होताच. मात्र अनेक विद्यार्थी या घटकाची तयारी फारच कमी करत असत. आता मात्र याची तयारी करावी लागणार आहे. संख्याश्रेणी व पायाभूत गणितीय कौशल्यावर आधारित हा घटक नियमित व भरपूर सरावाच्या माध्यमातून पद्धतशीररीत्या तयार करता येतो. त्याचप्रमाणे मूलभूत अंकगणितीय कौशल्ये व सामग्री विश्लेषणाची तयारी करताना सरावास पर्याय नाही. अंकगणितीय कौशल्यात विविध प्रकारची गणिते, त्यातील सूत्र व पद्धती यांचा सराव केल्यास हा घटक चांगल्या रीतीने तयार करता येईल. सामग्री विश्लेषणातील तक्ते, आलेख व सांख्यिकी माहिती यांचे काळजीपूर्वक व विचारपूर्वक वाचन महत्त्वाचे आहे.
शेवटी इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य आत्मसात करताना वर नमूद केल्याप्रमाणे शब्दसंग्रह; वाक्यरचना, तिचे विविध प्रकार, वाक्यात योग्य व अचूक शब्दांचा वापर, इंग्रजी व्याकरण या बाबी मध्यवर्ती असतील.
एकंदर ‘नागरी सेवा कल चाचणी’ हा विषय मुख्यत: नियमित व भरपूर सरावावर आधारित आहे हे लक्षात येते. जशी सामान्य अध्ययनात भरपूर वाचन करून त्यातील माहिती लक्षात ठेवावी लागते तशी बाब या पेपरच्या बाबतीत आढळत नाही. दुसऱ्या बाजूला किमान वेळेत प्रश्नांची उकल ही बाबही महत्त्वाची ठरणार आहे. थोडक्यात वेळेचा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. सराव हेच यावरील उत्तर आहे.
एकंदर या बदलाचा स्वागतार्ह पाऊल म्हणून स्वीकार करून विद्यार्थ्यांनी त्याच्या तयारीस प्रारंभ केला पाहिजे. इंग्रजी व अंकगणितीय बाबींना न भिता नियमित व भरपूर सरावाद्वारे या पेपरसाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करता येतात यात शंका नाही. तेव्हा तुमच्या तयारीस शुभेच्छा!

    Monday, November 8, 2010

    Monday, October 4, 2010

    Personalities from Maharashtra (Part--1)


      Prominent Personalities
    WB00939_1.GIF (1387 bytes)
               Chintamanrao Patwardhan

    • Chintamanrao Appasaheb Patwardhan
           He was born on 14th Feb.1890. He completed his education from Rajkumar College, Rajkot. He stood first in English and secured a gold medal. He then worked under the guidance of Capt.Burke, an able administrator. On June 2, 1910 he took over as the ruler of Sangli. The rule of Sangli was spread over Solapur, Sangli, Satara and Belgum. Between 1905 to 1910 he continued the practice of Rayat Sabhas, started by Capt. Burke, to get a first hand knowledge of the problems of the people. In order to have a good administration, he inducted retired ICS officers and high court judges.
          Rajasaheb introduced many agricultural reforms during his reign. He undertook scientific survey of the natural resources in Sangli and on that basis he introducted improvements. He built small dams, bandharas, talis in order to increase area under irrigation. He started many schemes to increase the production of milk also. Rajasaheb introduced 'Gramodyog Yojana' to develop the rural areas. He played a major role in starting the Sangli District Co-operative Bank with share capital of Rs.2 lakhs. In the field of industries, he encouraged Dadasaheb Velankar to start the Shri Gajanan Mills and helped Shirgaonkar brothers to start Sugar factory at Sangli. He also established the Sangli Bank with his personal capital. Rajasaheb played a major role in the spread of education in Sangli. He made primary education free as well as compulsory. He took lead in establishing Willingdon College and Engineering college at Sangli. The state also was a pioneer in giving adult education and schools exclusively for girls.
    in 1960, the people of Sangli celebrated with grate fronts, the 70th birthday of Rajasaheb. The Indian government awarded him the 'Padmabhushan'.
    Rajasaheb left for his heavenly abode on 23 Feb.1965. 
    WB00939_1.GIF (1387 bytes)
               Vishnudas Bhave

    • Vishnudas Bhave
           Leading Dramatist of Maharashtra. The first play in  Marathi  " Sita Swayamvar " was  staged  first  in Sangli  1843  by  Vishnudas  Bahave.  Thus,  Sangli was  honored  as  the  Birth  Place  of  Drama  in Maharashtra. In this venture, Vishnudas Bhave was fully  supported  by   Rajasaheb  Chintamanrao Patwardhan.  After  the  success  of  the  play  "Sita Swayamvar " Bhave staged plays on episodes of theRamayana.  He  traveled  lot with his troupes for the plays.   He   also   ventured   into    Puppet   shows. Vishnudas Bhave died on 9th August 1901.
    WB00939_1.GIF (1387 bytes)
          Natyacharya         G.B.Deval       
    • Govind Ballal Deval
          Govind Ballal Deval is considered among the leading dramatists of Maharshtra. He along with the Vishnudas Bhave and Krishnaji Prabhakar Khadilkar considered to be the Brahma, Mahesh and Vishnu of theatre in Maharshtra. Deval devoted himself completely to the development of theatre in Maharashtra. He wrote first play "Durga" which was based on the tragic lief-story of Durga. He was honored by special prize for this play.  He wrote many Sangeet plays like "Shap-sambhram", "Mruchha-katik" , "Sharada", "Sanshaykallol",  "Zunjarrao- based on Shakespear's Othello. All the plays were very successful. Sharda and Sanshaykallol are still played on Marathi theatre.      
    WB00939_1.GIF (1387 bytes)
         Dadasaheb Velankar                               
    • Dadasaheb Velankar
           Dadasaheb Velankar, a pioneer of Industries in Sangli. Initially, he worked in cotton mill, Solapur. In 1908, he started his own industry with 2 looms at his native place Limba. He device is own procedure to weave economically and effectively. In 1914, he started a factory  Shri Gajanan Weaving Mills with 3 looms and later it was a big establishment with 300 looms. The products 'Sari' and 'dhoti' were popular in maharashtra. In 1935, Dadasaheb went to Japan to study the new techniques. He returned and started manufacturing cloths called 'Valkali '. 
            On his 61st birthday, he was weighed in Gold and from the gold that he received, he formed many trusts to help poor and needy. In 1953, he voluntarily retired from the business and handed over to his son. After that he wrote 14 books. he died on 21st April 1978.
    WB00939_1.GIF (1387 bytes)
    nanapatil.jpg (7292 bytes)       Krantisinh  Nana  Patil       
    • Krantisinh Nanasaheb Patil
          Nanasaheb Ramchandra Patil,was born in Sangli district popularly known as 'Krantisinh Nana Patil' was the topmost revolutionary in freedom struggle of India. He established parallel Govt. named as Prati Sarkar (' popularly known as 'Patri Sarkar')  for 4 and half years ( Aug.1943 to May 1946) in 150 villages.
         The devoted leader was several times imprisoned during struggle with British Raj. For a period of 44 months he was underground in 'Quit India' movement in 1942. Instead of only non co-operative movement, his method of direct attack to British Govt. was widely accepted in this district.  He died on 6th Dec. 1976.
    WB00939_1.GIF (1387 bytes)
        V.S. Khandekar 
    • V.S.Khandekar 
           Vishnu Sakharam Khandekar born on 11 Jan 1898 in sangli. His father was Munsif in Sangli principality. They were financially well and many people from literary field visited them. He was interested in drama. At his school age he staged plays with his friends. After his fathers death he had to give up his drama dream. He then worked as teacher for 18 years. During this period he wrote short stories, novels, essays, transformations, editorials and many articles, initiating the "Khandekar Era" in Marathi literature. In 1941, he became the president of Marathi Sahitya Sammelan. In 1974 he was rewarded by Jnanpeeth award for his excellent novel "Yayati".  
    WB00939_1.GIF (1387 bytes)
        Cricketer Vijay Hazare 
    • Vijay Hazare
           Vijay Hazare born in Sangli on 11 Mar. 1915. His father was teacher in Sangli Mission School. Vijay Hazare was good in football also. While making a career he choose cricket as profession. He was selected to play first class cricket against the M.C.C. led by Douglas Jardine of the Bodyline fame. He also played for Maharashtra in Ranaji Trophy matches. He has a century partnership with D.B.Deodhar. He also played under C.K. Naydu. He couldn't play in test matches due to the 2nd World War. In 1939-40 he played for Maharashtra at an average of 154 and got Ranaji trophy for Maharashtra. He migrated to Baroda where he got a job and later he played for Baroda for many years. His friendly competition with Vijay Marchants is well known.  In Ranaji Trophy matches, he made 6321 runs with 22 centuries. He also has 291 wickets to his credit in Ranaji.  
    WB00939_1.GIF (1387 bytes)
      
    Padmabhushan Vasantdada Patil



    • Vasantdada Patil
           Born on 13th Nov.1917. 'Padmale' 3 km from Sangli is his native village. He studied upto the vernacular final. Then he took interest in his farm. He woked there and faced many problems. He always took leading part in problem solving. He took part in freedom struggle. In 1942, Mahatma Gandhi started 'Satyagraha movement'. Vinoba Bhave was the first 'satyagrahi' and from tasgaon Vasantdada was the firdt 'satyagrahi' . For this he was jailed. In the jail, he came under the influence of people like Babasaheb Kher, Sardar Patel and others. He was also influenced by Netaji Subhashchandra Bose and he believed that only 'satyagraha', morchas or peoples movements would not get freedom. So he looted railways, merchants, got guns and revolvers from Goa. Many criminal cases were filled against him. British govt. declared prize of Rs.1000 for him. He tried to escape from the jail but badly injured. He was then sentenced 13 years imprisonment. But on 25th April 1946 he was released. He was tremendously welcome by Sangli people reminding the return of Shri Rama from Lanka.
         After independence he started working on farmers problems. He established Market Committee on 1951, with main intension of giving proper prices to agriculture products. In 1958, he started Co-opratative Sugar factory on 90 acres land. n 1960, he started Industrial Society on 135 acres land. ITI were stared to give technical training to youth. He made efforts to increase irrigation in Sangli. In 1960 he became the Chief promoter of Groundnut Processors Co-operative Society. In the field of education he was Chairman of Latthe Education Society. He started Miraj Medical College, Civil hospital, Akashwani (All India Radio station) a Sangli. 
         He was active in politics from 1937 he became minister only in 1972 till 1976. In 1976 he was deleted from the cabinet. He was very disappointed. But overcoming this disappointment, he became Chief Minister of Maharashtra 4 times between 1976 to 1985. He died on 1 March 1989.
    WB00939_1.GIF (1387 bytes)
        The Mangeshkar family 
    • The MANGESHKAR
           It is the fortune of the Sangli that the renowned Mangeshkar family were residents of Sangli for 14 years. The place where they resided is still known as 'Dinanath Chowk'. Dinnath Mangeshkar and Balawant Natak Mandali staged various sangeet plays like 'Manapman', 'BhavBandhan', 'Soubhadra' and many. later with advent of family he had to close down his drama company. He tried his hand in cinema but the picture was flopped and he was in big financial problem. He died at the age of 42 only.
         But his 5 children kept his name  alive. Asha, Usha and Hridayanath  were born in Sangli. All 5 childrens of Dinanath are excellent singers. Hridayanath is also music director. Lata Mangeshkar sung thousands of songs in almost all India languages. She is still lending her voice to young heroines. Asha Bhosale in her 60's captured the heart of youngsters with her pop songs. Lata Mangeshkar and Asha Bhosale received numerous awards. Lata has recently honored  with  BHARAT RATNA Award and Asha Bhosale with Dadasaheb Phalke Award.  on 26 Feb 2000, the Mayor of Sangli Shri Suresh Patil brought the Mangeshkars together on the centenary celebrations of Dinanath Mangeshkar and Mangeshkar were felicitated in Sangli.
    WB00939_1.GIF (1387 bytes)
    Source---http://sangli.gov.in/htmldocs/prominet_personalities1.htm

    Sunday, October 3, 2010

    SRA Scheme


    It is estimated that more than 55% of Mumbai's population stays in slums.To ameliorate the problems of slums dwellers the Government of Maharashtra appointed a comittee chaired by the Chief Secretary of Maharashtra , Shri Dinesh Afzalpurkar  in 1995 to devise a scheme to rehabilitate slum dwellers in slums existent as of 01/01/1995.

          The Afzulpurkar Committee estimated that for close to 80% of the slum settlements, in-situ rehabilitation should be feasible. The study group stated: "The slums and hutment dwellers of unauthorised structures form an integral part of this vibrant metropolis. All of them undoubtedly have a share in the growth, status and prosperity of this great city. They have had and continue to have a share in building up and maintaining the commercial, industrial and economic importance of Brihan Mumbai. A large percentage of them belong to the scheduled castes and scheduled tribes. We cannot be oblivious of the fact that slum-dwellers have not willingly chosen their shanty structures and unhygienic environment but have been driven to this option due to compelling circumstances as they were thrown out of the formal housing sector, the latter being unaffordable and much beyond their income levels. It is imperative to enhance their standard of living and for which an authorized dwelling unit is a first step in the right direction. This, in turn, will bring about a marked improvement in their hygiene and health as well as raise the level of public hygiene which has fallen to very low ebb. For lifting them from their present levels, cross-subsidisation of the cost of their dwelling units and allotting them free of charge, though not supported by housing philosophy, had become a necessity and a cure in the given situation. The slum-dwellers deserve this preferential- probably unequal treatment to bring them into the mainstream of social, cultural and economic fabric of this pulsating City. The study group has relied heavily on this philosophy."

    " if inequality has to be removed, there have to be unequal laws". "

    Monday, July 12, 2010

    MPSC Quiz 3

    http://aamhimarathi.in/images/scrap.jpghttps://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg2xRA-AmlfFDcmNQhq30udB1UwjNOXPKgBG-lTbNKrupVTutQ7ZhmOXu8vvSvmj1IOIuAQ2KhQ4abRi_O3tX4XRRNsiXNrLbXElLpP-RQ2DR9y08ertnrvmE5aC_NZV5C8wztOraRHs7Q/s1600-r/Maharashtra_Map_2001.jpghttp://www.indianetzone.com/photos_gallery/11/Kalsubai_19717.jpg

    Q 1:Third Largest state in India?
    Gujarat
    Maharashtra
    Rajasthan



    Q 2:..............., a peak in the Sahyadris,near Nashik City is the highest elevated point in Maharashtra.

    Anjani Parvat
    Kalsubai
    Salher




    Q 3:The city of Bhusawal is situated on banks of river?
    Godawari
    Narmada
    Tapi




    Q 4:The earliest inhabitants of the seven islands of Mumbai were the ?
    Korkus
    Kolis
    Kulas




    Q 5:The world famous Prince of Wales Museum houses an exquisite collection of Rajput and Mughal miniatures, as well as rare pieces of Tibetan, Japanese and Chinese art.Where is it situated?
    Nashik
    Mumbai
    Pune




    Q 6:The British developed Pune as a military town when they captured it in?
    1886
    1905
    1818




    Q 7:Bajaj Auto, the world’s largest manufacturer of scooters and three wheelers, TELCO (Tata Electric and Locomotive Company), the manufacturer of India’s primary commercial vehicles and trucks, and the luxury car-maker, Mercedes Benz are located in ?
    Nashik
    Pune
    Aurangabad




    Q 8:Nashik is located at a distance of ..... km approximately from Mumbai by road on the Bombay-Agra highway.
    250
    195
    120




    Q 9:Malik Ambar, the Prime Minister of Murtaza Nizam Shah II, and the then ruler of the Deccan (central parts of Southern India), founded ............. in 1610.
    Malegoan
    Miraj
    Aurangabad




    Q 10:The Bibi-ka-Maqbara is the only example of Mughal architecture in the Deccan plateau; it was built in 1679 as a tribute to Aurangzeb’s wife, Begum Rabia Durani, by his son.Where is situated?
    Pune
    Aurangabad
    Nagpur



    Q 11:................is famous for Paithani saris, himroo shawls and bidri work (zinc with silver embedding).
    Aurangabad
    Bhusawal
    Miraj



    Q 12:Which among the following city is situated on banks of the river Panchganga?

    Aurangabad
    Kolhapur
    Paithan




    Q 13:The ......................... contains sizeable deposits of illimenite.
    Nagpur
    KG Basin
    Ratnagiri Coast




    Q 14:Maharashtra has how many districts?
    35
    32
    30




    Q 15:Whose present Maharashtra Governor?
    Alexander
    K. Sankaranarayanan
    SC Jamir




    Q 16:Name the region which is famous for growing oranges and cotton and it also holds two-thirds of Maharashtra’s mineral resources, three quarters of its forest resources and is a net producer of power.
    Khandesh
    Marathwada
    Vidharbha




    Q 17:Originally The Khandesh state was found and ruled by Faruqi dynasty with capital at .................
    Burhanpur
    Malegoan
    Dhadgaon




    Q 18:The source of river Purna is?
    Amarkantak hills
    Ajantha Hills
    Kalsubai




    Q 19:.................provided many freedom fighters to the country, Dhanaji Nana, Dadusinh, Vyankatrao randheer, Shivaji Patil, Uttamrao Patil, Lilatai Patil, Shirishkumar were the famous characters. Late Sonusingh Patil, Dadasaheb Raval, P.K. Patil, Udesing Anna Pawar, Pundlik Jibhau, KakaBaba(Purmepada) are the main faces who representated this area.
    Marathwada
    Vidharba
    Khandesh




    Q 20:..............is the hometown of the Smt. Pratibha Patil, President of India.
    Jalgoan
    Akola
    Dhule


    Q 21:Which of the following is not situated on NH6?
    Nashik
    Dhule
    Nagpur



    Q 22:Dhule lies in the Khandesh region, which forms the northwest corner of southern India's Deccan Plateau in the valley of the Tapi river along the banks of ............river

    Panchganga
    Panzara
    Pravara




    Q 23:Bombay State had three chief ministers in its history. ............... was the first Chief Minister of Bombay after India gained independence.
    Yashwantrao Chavan
    Morarji Desai
    Balasaheb Gangadhar Kher




    Q 24:In year, 1957 Yashwantrao Chavan was elected from .......... constituency. This time he was elected as Leader of Congress Legislative Party and became Chief Minister of bilingual Bombay state.
    Karad
    Khamgoan
    Chopada




    Q 25:The Indian Council of Agricultural Research (ICAR) New Delhi established the Krishi Vigyan Kendra at Yashwantrao Chavan Maharashtra Open University in 1994 at?.
    Pune
    Nashik
    Nagpur